Category: NEWS

उत्तर प्रदेशातील सत्तासंघर्ष

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रारंभीच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक चालू होत्या. त्यामध्ये पंतप्रधान ज्या प्रकारे व्यस्त होते त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. ही दुसरी लाट ओसरण्याआधीच भाजपने आता उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी…

महत्वकांक्षी राजकारण

नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी २०१४ पासून देशभर अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये आयात केले. त्यांना मंत्रिपदंही दिली. पण अद्याप कोणालाही मुख्यमंत्रीपद दिले नव्हते. आता मात्र काँग्रेमधून भाजप मध्ये येऊन अवघ्या ६…

काँग्रेससमोरील आव्हानांचा डोंगर

कोरोनाची दुसरी लाट उंबरठ्यावर असताना पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीला अद्याप 3 वर्षे शिल्लक आहेत. पण या निवडणुकांचे निकाल राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांना आगामी काळात त्यांच्या राजकारणाची दिशा काय…

खेला खल्लास

कोरोनाची दुसरी लाट उंबरठ्यावर असताना पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. तामिळनाडू मध्ये सत्तापरिवर्तन अपेक्षित होते. त्यानुसार द्रमुक-काँग्रेस आघाडी विजयी झाली. केरळ मध्ये डाव्या आघाडीला दुसऱ्यांदा सत्ता आजपर्यंत कधीच मिळाली नव्हती. त्यामुळे…

आसाममध्ये काटे कि टक्कर ?

एकेकाळी काँग्रेस चा वरचष्मा असणाऱ्या ईशान्य भारतातील ८ राज्यांवर, भाजपने गेल्या ७ वर्षांत, भल्या-बुर्या मार्गांनी पूर्ण पकड मिळवली आहे. लोकसभा निवडणुकीत हिंदी पट्ट्यातून जागा कमी झाल्यास त्याची भरपाई ज्या भागांतून…

खेल होगा!

गेले साडेतीन महिने दिल्ली बॉर्डरवर चाललेले शेतकरी आंदोलन, पेट्रोल-डिझेलच्या दराने गाठलेली शंभरी, महाग झालेला घरगुती सिलेंडर, बेरोजगारीचा उच्चांक आणि अर्थव्यस्थेची खालावलेली स्थिती या पार्श्वभूमीवर मार्च-एप्रिलमध्ये चार राज्ये व एक केंद्रशासित…

शेतकर्‍यांची कोंडी करण्याचे सरकारचे डावपेच धुळीला.

विवादित 3 कृषी कायद्यांचे अध्यादेश काढले गेले तेव्हापासून शेतकरी विरोध करत आहेत. भाजपचा जुना मित्रपक्ष अकाली दलने या कायद्यांना विरोध करत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत भाजप व मित्र…

पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?

पश्चिम बंगालची निवडणूक एप्रिल – मे २०२१ मधे होणार आहे. साधारणपणे निवडणुकीच्या एक-दोन महिने आधी वातावरणनिर्मिती होत असते. पश्चिम बंगालमधे मात्र आतापासूनच त्याची सुरवात झालीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी…

हैदराबाद निवडणुकीचा अन्वयार्थ

नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप ही अत्यंत प्रभावी अशी निवडणूक यंत्रणा झाली आहे. एखादी निवडणूक झाल्यानंतर लगेच पाच वर्षांनी येणाऱ्या त्याच निवडणुकीसाठी भाजप ची तयारी सुरु होते असे…

बिहार निकालाचा अन्वयार्थ

बिहार च्या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक ५७% मतदान झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत मतदारांचा असा प्रतिसाद दिसल्यामुले ‘काटे कि टक्कर’ होईल असा अनुमान होता. आणि झाले देखील तसेच.…