कृषि विधेयकानंतरही शेतकरी असुरक्षितच…
शेतकऱ्यांना वाटेल तेथे त्यांचा माल विकण्याची मुभा देणारे विधेयक…. करार शेतीबाबतचे दुसरे विधेयक… आणि धान्य, तेलबिया, कांदा, बटाटा अशा वस्तूंना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याची तरतूद असणारे तिसरे विधेयक… नरेंद्र मोदी…